दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

न्याय मांगती देश की बेटी...

न्याय मांगती देश की बेटी




निषेध! निषेध!! निषेध!!!

न्याय मांगती देश की बेटी

विचार करा लोकशाहीत हे हाल आहेत

तर राजेशाहीचा तर विचारच करायला नको.

चूक कुठे झाली?

सरंजामदार आणि भांडवलदारांची अजोड युती समजून घेताना

पक्ष कोणताही असो

जिथे सरंजामदार आणि भांडवलदारांचे प्रभुत्व

तो पक्ष आमचा नाही.

वेळ निघून जात आहे

देशासाठी मेडल जिंकून देणार्‍या भारताच्या मुलींना कसं फरफटत नेलं जात आहे...

आम्ही सारे मूक-बधिर होऊन ऐकत-बघत आहेत.

ही वेळ आमच्यावरही येऊ शकते!

म्हणून सरंजामी, भांडवली, वसाहतवादी, हिटलरी प्रवृत्तीचा निषेध नोंदवा.

स्वत:पासून सुरुवात करा.

फरक पडता है साहब!

Tweet by Sakshi Malik:




भास्कर सरोदे

मुख्य संपादक बहुजन शासक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?