पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

दूरवस्था ते मॉडेलस्कूल : आबेगाव जिल्हा परिषद शाळेचा प्रेरणादायी प्रवास

इमेज
 दूरवस्था ते मॉडेलस्कूल :  आबेगाव जिल्हा परिषद शाळेचा प्रेरणादायी प्रवास आबेगाव : लोकसहभाग व श्रमदानातून नवनिर्मित जिल्हा परिषद शाळेची पाहणी करताना बहुजन शासकचे मुख्यसंपादक भास्कर सरोदे, मुख्याध्यापक संजय राठोड, विलासभाऊ शेजुळ, किशोर शेजुळ, विलास शेजुळ सर आदी.

भुजबळांचे काय चुकले?; विद्येची देवता हारिती, सरस्वती नव्हे!

इमेज
 भुजबळांचे काय चुकले?; विद्येची देवता हारिती, सरस्वती नव्हे! औरंगाबाद : मुंबईत महात्मा फुले समता परिषद आयोजित सत्यशोधकांचा सत्कार समारंभ सोमवार, दि. 26 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आला होता. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत सरस्वतीची पूजा कशासाठी, त्याऐवजी महापुरुषांचे फोटो लावा, असा रोकडा सवाल ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केला. त्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठवली जात असून त्यांच्या राजीनाम्यापासून ते त्यांना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, शिवाय त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. खरं पाहिलं तर भुजबळांचे काय चुकले? त्यांनी मानवी चेतनेला चुचकारले आहे. यानिमित्ताने ब्राह्मणी छावणीच्या लबाडीलाच आव्हान दिले आहे. विद्येची देवता कोण? हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. बहुजन शासकचे मानद संपादक नितीन सावंत यांचे विशेष संपादकीय (30 सप्टेंबर 2022) बरेच बोलके असून या प्रश्‍नाची सोडवणूक करण्यास मदतगार ठरू शकेल, इतके ते आश्‍वासक आहे.   भुजबळ नेमकं काय म्हणाले? : आपल्या भाष...