पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

मराठवाडा मुक्‍ती दिन विशेष : स्वतंत्र मराठवाड्यात सुटेल मराठा आरक्षणाचा तिढा!

इमेज
  मराठवाडा मुक्‍ती दिन विशेष :  स्वतंत्र मराठवाड्यात सुटेल मराठा आरक्षणाचा तिढा! भास्कर सरोदे, छत्रपती संभाजीनगर : स्वतंत्र मराठवाडा तथा मध्य महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीने देशाचे महामहीम राष्ट्रपती द्रोपती मूर्मू व राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना निवेदनाद्वारे ‘स्वतंत्र मराठवाडा तथा मध्य महाराष्ट्रा’ची मागणी केली आहे. मराठवाड्याच्या मागासलेपणाला राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांना जबाबदार धरण्यात येऊन देशाच्या समतोल विकासासाठी स्वतंत्र मराठवाडा तथा मध्य महाराष्ट्राची निकड स्पष्ट करताना स्वतंत्र राज्याची मागणी तीव्र केली आहे.  दरम्यान, आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी मराठा समाजाने मराठवाडा तथा मध्य महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा आग्रह धरावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या निवेदनावर भास्कर सरोदे, प्रा. डॉ. राजेंद्र शेजुळ, बाळासाहेब पवार, दुष्यंत आठवले, प्रा. डॉ. माणिक राठोड, इंजि. भीमसेन कांबळे, प्रा. डॉ. धम्मानंद गायकवाड यांच्या स्वाक्षरी आहेत. या निवेदनाची प्रतिलिपी प्रधानमंत्री, विरोधी पक्ष नेता (केंद्र व राज्य), गृहमंत्री (केंद्र व राज्य) व जिल्हाधिक...