पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

प्रशांत श्रीकांत पांडे उर्फ प्रशांत किशोर म्हणजे भांडवलदारांचा हस्तक, लोकशाहीचा शत्रू!

इमेज
 प्रशांत श्रीकांत पांडे उर्फ प्रशांत किशोर म्हणजे भांडवलदारांचा हस्तक , लोकशाहीचा शत्रू ! प्रशांत किशोर रा.रोहतस बिहार हा स्वतःला निवडणूक धुरंधर राजकारणी (ताज्या घोड्यावरील गोमाशी), रणनीतिकार समजतो; परंतु सध्याची शरद पवार साहेबांची भेट म्हणजे त्याने त्याचे पॅकेज वाढवून घेण्यासाठी हा सर्व आर्थिकदृष्ट्या केलेला भाववाडीचा खेळ आहे, असेच समजावे. ‘तो’ जर अनेकांना राजकीय निवडणूक रणनीतीचे धडे देत असेल, मोदीला प्रधानमंत्री करत असेल, शिवसेनेला सत्तेत बसवत असेल, बिहाराच्या नितीशकुमार यांचे संख्याबळ कमी करूनही बीजेपीची अधिक संख्या खालोखाल  आरजेडी (लालूप्रसाद ) यांचे MLA  येत असतील तरीही पी. किशोर यांच्या खोट्या निवडणूक  रणनितीस मीडियावर अधिक स्पेस मिळतो म्हणजे काय? 65 कोटींचा भाव 100 कोटींवर नेऊन  ठेवणे! पश्चिम बंगालमध्ये देखील असेच खोटे समीकरण मांडून ममता बॅनर्जींच्या झुंजार वृत्तीवर पाणी फेरणे असून  तेथील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व बहुसंख्य असणारा मुस्लीम समूह भाजप येणे नको म्हणून ममताच्या टीएमसीला केलेले voting ही कांही पी. किशोर यांच्या रणनीतीचा भाग नाही आहे....